ते प्रत्यक्षात कमी
आणि आठवणींत जास्त असते.
असं टिकायच असते
म्हणून ते खरखरीत असते.
बकुळीचे झाड
हलवावे लागत नाही
आठवणीं जाग्या
व्हायच्या राहात नाही.
पडतं तसं
एक- दोन, एक- दोन करत
अलगद आवाजाने
अलवार ओंजळ भरत.
३१ डिसेंबर २०२०.
No comments:
Post a Comment